बंद

ग्रामीण भागात ३७(१)(३) कलम लागू

प्रकाशन दिनांक : 05/02/2019

औरंगाबाद,दि.४ (जि.मा.का.) – औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी मुंबई  पोलिस अधिनियम १९५१ च्या ३७(१) व (३) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत दिनांक १६ फेब्रुवारी २०१९ पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.