बंद

शहर भागात 37(1)(3) कलम लागू

प्रकाशन दिनांक : 18/09/2020

औरंगाबाद,दि.18 (जिमाका) — औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 च्या  37 (1) व (3) कलमान्वये  जिल्हयाच्या  शहरी हद्दीत दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.